नव्या वर्षी काय लिहावं अवगत नाही
नव्या वर्षी काय लिहावं अवगत नाही मन मात्र कुठेच रमत नाही सैरावैरा जीव घेऊन वाट त्याला दिसत नाही जातो कोणत्या गावा ते मात्र कळत नाही अन् नाही पाणी नाही सुख नाही दुःख नाही ठोक्यात कोणी चुकलं नाही हृदयात कोणाच्या गेलो नाही मनात नव कोणी आलंच नाही आला दिवस गेला निघून तो दिवस मात्र पुन्हा भेटलाच नाही नवं काय अन् जुन काय मला मी मात्र कळलोच नाही परकेच होते माझे वाटले वाटून वाटून संपून गेले दिवसा मागून दिवस गेले माझे मला शेवटी वाटलेच नाही स्वप्नि सजले सांगून टाक मनाचे फासे मोकळे वाट आलो तसा निघून जाईल नाव मात्र मिटवून टाक देहावरती कोरून ठेवले मध्यरात्रीच्या हुंदक्यावरती जन्मोजन्मी नांदो वैभव सारिका तुझ्या जीवनामध्यी राजेश मेकेवाड 💦💞